प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जोपासणे आवश्यक – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
अमरावती, दि. 31 : खेळात हारजीत होतच असते. पण निराश न होता खेळत राहिले पाहिजे. खिलाडू वृत्ती कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन…
नाशिक,धुळे,जळगाव,नगर,नंदुरबार,अवघ्या महाराष्ट्राचे अग्रगण्य सर्व वाचकांच्या पसंदीचे न्यूजपोर्टल
अमरावती, दि. 31 : खेळात हारजीत होतच असते. पण निराश न होता खेळत राहिले पाहिजे. खिलाडू वृत्ती कायम ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन…
पुणे, दि. ३१ :- “महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या…
मुंबई, दि. 31 : भीमा – कोरेगाव येथे मानवंदना अर्पण करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे 1 जानेवारी 2022 रोजी…
मुंबई, दि. 31 : राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब…
नाशिक मिरर : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिक महापालिकेची निवडणूक पक्षाचे खासदार…
नाशिक मिरर विशेष : ओबडधोबड दगडाला शेंदूर त्याने फासला हात जोडून श्रद्धेने शांत तेथे बसला भावना ऐकून घेणारा श्रोता त्याला…
नाशिक मिरर : भारत ग्रेपलर श्री कुस्ती स्पर्धा भगूर, जिल्हा नाशिक येथे दिनांक २४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित केल्या…
नाशिक मिरर विशेष : टिंग टॉंग!!! कोण आले रे? अरे बाबा आले. पिल्लू साठी काय आणलंय? बॉ…ल! आ…हा… छान छान…
मुंबई दि17: कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे…
18 वर्षावरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करालसीकरणासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे आवाहन करारुग्णालयांमधील यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्ती वेळेत करा कोल्हापूर दि.…
कोल्हापूर, दि.17(जिमाका): वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावरावरील उपाययोजनांचा प्रस्ताव वनविभागाने तात्काळ सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केल्या.…
कोल्हापूर दि. 17 (जिमाका) : पंचगंगेचे प्रदुषण रोखण्यासाठी इचलकरंजी टेक्स्टाईल सीईटीपी प्लँटच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा,…
मुंबई दि. १७: जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतुकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा…
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहराच्या विकासासाठी पाणीपुरवठा योजना, वाहतूक व दळण-वळण अशा सुविधा निर्माण करणे…
मुंबई, दि. 17- टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर ते अजिबात खपवून घेतले…
औरंगाबाद ५२ दरवाजांचे शहर. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवरील लौकिकप्राप्त असं औरंगाबाद. अजिंठा, वेरूळ लेण्या, बिबी – का- मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला आदींमुळे देशी-विदेशी पर्यटक औरंगाबादेत…
शेतकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी शेतीला दिवसा वीजपुरवठा करा अमरावती,दि. १७ : नांदगावपेठ परिसरात शेतकरी बांधवांना पुन्हा बिबट्या आढळला असून, तातडीची शोधमोहिम…
जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रमातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या कार्यक्षेत्रात अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी शासनाच्यावतीने योजनेच्या माध्यमातून सामाजिक कल्याण, आर्थिक कल्याण,…
मुंबई, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत तीन शासकीय वसतिगृह, वरळी येथे कार्यरत आहेत. …
मुंबई, दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व…
पुणे, दि. 17 : विकास कामांमध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्टे महत्त्वाची आहेत. त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी…
मुंबई, दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत चार शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची,…
पुणे, दि.१३ : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची किमया ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिक्षणसंस्थांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून…
मुंबई, दि. १३ : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.…
पुणे,दि.१३: विद्यार्थ्यांच्या भविष्यातील जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा उपयुक्त ठरणार असून कार्यशाळेच्या माध्यमातून चांगले विचारमंथन होईल तसेच ती विद्यार्थ्यांसाठीही महत्वपूर्ण ठरेल, असा…